संपूर्ण जगाला आज प्राधान्याने
भेडसावणारी समस्या म्हणजे इस्लामी दहशतवाद होय. आज जगात अनेक जाती धर्म सुखनैव व
शांततामय सहजीवन जगत असताना इस्लाम धर्मच दहशत वादात इतका अग्रेसर का ? या गोष्टीची कारणमीमांसा फारशी केली जाताना
दिसत नाही. या सर्व गोष्टींचे मुळ इस्लामच्या शिकवणुकीत आहे यावर बहुसंख्य जणांचा
विश्वास बसणे कठीण आहे. कोणताच धर्म वाईट शिकवण देत नाही हे आमचे इतर
धर्मांबद्दलचे मुलभूत ज्ञान असते. किंवा आमच्या इथले मुसलमान चांगले आहेत अशी अनेक
हिंदूंची भोळी समजूत असते. माझा एक फेसबुक
मित्र टिपू सुलतानला महापुरुष समजतो किंबहुना टिपू म्हणजे म्हैसूरचा शिवाजी
अशी त्याची समजूत आहे. इतकेच नव्हे तर विजय मल्ल्या यांनी टिपूची तलवार भारतात
आणली म्हणून त्यांनाही तो हिरो मानतो. मी त्याला टिपू कोण होता आणि त्याने कुर्द
प्रांतातील ५०,००० हिंदूंना
साखळदंडाला बांधून म्हैसूरला कसे आणले व त्यांना कसे बाटवले हे सांगितले तेव्हा तो
जवळजवळ बेशुद्धच पडला. अकबर हा चांगला बादशहा होता असे अनेक जणांना वाटते पण याच
अकबराने बालवयातच हिमू या युद्धात जखमी
झालेल्या व असहाय्य हिंदू योद्ध्याला मारून ' गाझी ' हि
पदवी प्राप्त केलि होती व हि खास पदवी फक्त मूर्तिपूजक काफिर लोकांना मारणाऱ्या
थोर योद्ध्यांनाच दिली जाते याचे ज्ञान फारच कमी हिंदूंना असते. मुसलमान हा इथून
तिथून सारखाच आणि तो जाईल तिथे जिहादच करेल हे मुलभूत ज्ञान आज हिंदूंनी प्राप्त
करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिहाद बद्दल देखील आपल्या भोळ्या
हिंदुजनांच्या खुपच भोळ्या समजुती असतात. जिहाद म्हणजे धर्मयुद्ध असा सरळ साधा
अर्थ काढला जातो . पण हि अतिशय चुकीची समजूत आहे. आपले धर्मयुद्ध आणि जिहाद यात
फार मोठा फरक आहे.जिहाद आणि जिहादची तत्वे यासंदर्भात मी माझ्या पुढच्या लेखात
सविस्तर विश्लेषण करणार आहे. नि : शस्त्र
शत्रूला अभय देणे, शरण आलेल्याला
सोडून देणे, युद्धात बायका-मुले,
धर्मस्थाने यांना हात न लावणे हे हिंदूंचे धर्मयुद्ध आहे.
आणि जिहाद म्हणजे याच्या बरोबर उलट. हजारो हिंदूंची कत्तल करणे, हाती आलेल्या हिंदू राजांना त्यांची कातडी
सोलून त्यांना झाडावर फाशी देणे, त्यांच्या
राण्यांना व राजकुमारींना जनानखान्यात खेचणे, स्रीयांना- पुरुषांना गुलाम बनवून त्यांची विक्री करणे,
त्यांना बाटवणे, मंदिरे फोडून तिथे मशिदी उभारणे व तिथेच या बाटवलेल्या
हिंदूंना नमाज पढायला लावणे, हा
जिहादचा खरा चेहरा आहे. वानगीदखल हिंदूंच्या पृथ्वीराज चौहान या महान सम्राटाचे
देता येईल.
महमद घोरीने पृथ्विराजावर एकूण ९
वेळा स्वारी केली. त्यातील आठ वेळा पृथ्विराजाने घोरीचा पराभव केला. चार वेळा हाती
आलेल्या घोरीला त्याने शरण आलेल्याला अभय द्यावे या मुर्ख समजुती खातर सोडून दिले.
नवव्या वेळी घोरीने पृथ्विराजाचा फंदफितुरीने पराभव केला आणि त्या वेळी मात्र
त्याने पृथ्वीराज ला सोडले नाही. त्याला बांधून आपल्या देशात अफगाणिस्तानला नेले.
त्याचे डोळे काढून त्याला हाल हाल करून मारले. त्याला अग्नी न देता त्याचे दफन
केले. त्या जागी त्याचा एक हिडीस अर्धपुतळा उभा केला. तेथे एक जोडा ठेवला आणि
येणाऱ्या जाणार्या मुसलमानाने त्याला थोबाडावे असा एक लेख लिहून ठेवला.
हे मुस्लीम संस्कार आहेत. ही त्यांची
रानटी संस्कृती आहे. मागील हजारो वर्षांपासून हिंदूस्थान इस्लामच्या या आक्रमक
टापांखाली रगडला जात आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशाला झाला नसेल इतका त्रास आणि
अन्याय अत्याचार हिंदुस्तानातील हिंदू जनतेने सोसले आहेत.
या नउशे ते हजार वर्षाच्या कालखंडात
मुस्लीम सतत विजय संपादन करत गेले. मुस्लीम हे शूर नव्हते तर क्रूर होते.
त्यांच्या हिडीस आणि बिभत्स छळाची दहशत हिंदूंना बसली होती. ती दहशत मोडून काढली
ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. अफजलखानचा पराभव करून त्यांनी दाखवून दिले
कि मुस्लीम पराजित होऊ शकतात. फक्त आपली ती सुप्रसिद्ध सहिष्णुता गुंडाळून
ठेवणे आणि शामळू धर्मयुद्धाचे नियम
कालानुरूप धाब्यावर बसवणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या अजेय आणि तेजस्वी
पराक्रमाने मुस्लिमांची हजार वर्षाची दहशत लुळी पांगळी करून टाकली . पण राजांनी
केलेला हा इस्लामचा अभ्यास आज आपण विसरलो आहोत. आणि आज हिंदुस्तानात सर्वत्र सुरु
असलेला जिहाद चा गरादोळ हे त्याचेच फलित आहे.
हिंदुस्तानात आजपर्यंत झालेल्या
दंगली काय किंवा आज आसाम किंवा मुंबईत झालेल्या दंगली काय ...यांचे विश्लेषण
प्रशासन किंवा मिडिया काही ठराविक आणि गोंडस शब्दात करत असते. शांततामय समुदायातील
काही माथेफिरू आणि समाजविघातक प्रवृत्तींचे कृत्य. मला सांगा एखाद्या तात्कालिक
घटनेची प्रतिक्रिया म्हणून काही मुस्लिमांचा समुदाय बाहेर पडतो काय आणि पाहता
पाहता त्याचे ५०,००० च्या विराट
समुदायात रुपांतर होते काय , अचानक
त्यांच्याकडे पेट्रोल बोंब , तलवारी
.कोयती , जाळपोळ करण्यासाठी
केरोसिन आणि पेट्रोलचा साठा , लाठ्या
काठ्या इ सामान सुमान येते काय ...सगळेच डोक्याच्या बाहेरचे आहे. हे काय गौडबंगाल
असावे बर बुवा ??
माझ्या जागृत हिंदू बांधवांनो या
सर्व दंगलींचा जर अभ्यास केलात तर हा काही माथेफिरू आणि समाजविघातक गटाचा संताप
उद्रेक नसून दंगल हा एक पूर्वनियोजित व व्यवस्थित आखणी केलेला एक कट असतो. काफर ,
मूर्तिपूजक लोकांविरुद्ध पुकारलेला एक
सर्वंकष जिहाद असतो हे आपल्या ध्यानात येईल. दगडाला विटेने कसे उत्तर द्यायचे आणि
सतत होणाऱ्या या जिहादी आघातांना कसे रोखायचे हे समस्त हिंदू समुदायाने एकत्र येऊन
ठरवण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे. हिंदू बांधवानो सावध व्हा. जिहाद आता देशात
कुठेतरी वा रस्त्यावर राहिलेला नाही. तो तुमच्या आमच्या घराची दारे थोठावत आहे.
( ११ -०८ -२०१२ )
No comments:
Post a Comment